https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

जैविक साखळी!

जैविक साखळी तोडणे अनैसर्गिक!

प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उदात्त भावना निसर्गाने फक्त आंतर मानवी संबंधातच का बऱ्या निर्माण केल्या असाव्यात? माणूस हा पर्यावरणातील जैविक साखळीत अगदी वरच्या टोकावर उत्क्रांत झाल्याने असेल का असे? कारण इतर जैविक साखळीत जीवो जीवस्य जीवनम व बळी तो कानपिळी हाच निसर्गाचा कठोर नियम आहे. ही जैविक साखळी तोडणे अनैसर्गिक आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
निसर्गाची नवलसाखळी व वन्यजीव सुरक्षा हे दिनांक ५.९.२०२० च्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेले दोन लेख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा