https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २९ जून, २०२४

क्रिकेट व देश!

क्रिकेटच्या मैदानी खेळात फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक या सर्व खेळाडूंच्या एकाग्रता, चपळता, मनोधैर्य, निश्चय या गुणांची कसोटी वैयक्तिक पातळीवर तर लागतेच पण सर्व खेळाडूंच्या सांघिक एकता व शिस्तीच्या बळाचीही कसोटी लागते, ही सांघिक एकता व शिस्त ज्या देशाच्या नागरिकांच्या रक्तात भिनलेली असते तो देश प्रगत व सामर्थ्यवान झाल्याशिवाय रहात नाही! -ॲड.बी.एस.मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा