https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २३ जून, २०२४

नावे बदलून कायद्याचा मूळ ढाचा बदलत नाही!

पूर्वी योजना आयोग होता, आता त्याचे नीती आयोग असे नामकरण झालेय, पूर्वी भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया कायदा, भारतीय पुरावा कायदा असे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते, आता या तिन्ही फौजदारी कायद्यांचे अनुक्रमे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम असे नामकरण झालेय, अशी नावे बदलून सृष्टी व समाज रचनेचा व त्या रचनेचे कायदेशीर नियमन व संरक्षण करणाऱ्या नियमांचा मूलभूत ढाचा बदलता येत नाही! -ॲड.बी.एस.मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा