https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

मै दिये की ऐसी बाती

मै दिये की ऐसी बाती, जल ना सकी जो बुझ भी ना पाती, आ मिल मेरे जीवन साथी, आजा रे परदेसी! १९५८ च्या मधुमती चित्रपटातील या गाण्यात वैजयंती माला स्वतःला अशा वातीची उपमा देत आहे की ती जळूही शकत नाही व विझूही शकत नाही. अर्थात या वातीला जळून ज्योत होण्याची मनोमन इच्छा आहे. पण या वातीला पेटवून तिची मंद ज्योत बनवणारा अग्नी कुठे आहे, ते चैतन्य कुठे आहे? त्या अग्नीची, त्या चैतन्याची तिला आस आहे. जगात अशा भक्कम आधारासाठी व्याकूळ असलेली बरीच निराधार माणसे जगत आहेत. -©ॲड.बी.एस.मोरे, अर्थ संवादी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा