https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

माझ्या माहितीनुसार (चुकत असेल तर स्पष्ट करून सांगा) ओशो हेच सांगतात की भौतिकतेचा अत्युच्च आनंद घ्या मग संपृक्त अवस्था प्राप्त होईल. त्या अवस्थेला पोहोचल्यावर भौतिकता जरा सुद्धा आवडणार नाही आणि मगच तुम्ही भौतिक मार्ग सोडून आध्यात्मिक मार्गावर याल. असे कुठे होते काय? हे तत्वज्ञान भांडवलदार लोकांना पटले असते तर जगात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालीच नसती. गंमत ही आहे की अध्यात्म गरीब लोकांना सांगून त्यांना ठेविले अनंते तैसेची रहावे शिकवले जाते म्हणजे षडयंत्री लोकांना मलई खायला रान मोकळे. अशावेळी अध्यात्मातला देव शांतपणे ही गंमत बघत असतो. आपण वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा